शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

महावितरणची सुरक्षा ठेव दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:10 IST

- एनव्हीसीसीची एमईआरसीकडे मागणी : व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा नागपूर : काही दिवसापूर्वी महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (एमईआरसी) सुरक्षा ...

- एनव्हीसीसीची एमईआरसीकडे मागणी : व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा

नागपूर : काही दिवसापूर्वी महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (एमईआरसी) सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने एमईआरसीला निवेदन देऊन सुरक्षा ठेव कमी करण्याची मागणी केली आहे.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, गेल्या नऊ महिन्यापासून कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आणि व्यापारी आर्थिकरीत्या त्रस्त आहेत. यादरम्यान महावितरणने वीजदरात वाढ आणि आता सुरक्षा ठेव दुप्पट करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांवर आर्थिक भार येणार आहे.

चेंबरचे उपाध्यक्ष व ऊर्जा समितीचे संयोजक फारुखभाई अकबानी म्हणाले, लगतच्या राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेत विजेचे दर कमी असल्याने उद्योग-व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील उद्योग लगतच्या राज्यात जात आहेत. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासात अडथळा निर्माण होत आहे.

चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, एमईआरसीला कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता महावितरणने सुरक्षा ठेव वाढविण्याच्या प्रस्तावाला खारीज करून ग्राहकांना दिलासा देणे आणि वीजदर व फिक्स चार्ज कमी करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.