शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

महाराष्ट्रात सर्वाधिक जीवनदाते

By admin | Updated: May 16, 2014 00:46 IST

रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे.

नागपूर : रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे.

वाढलेले आजार, अपघातामुळे रुग्णांना, जखमींना रुक्ताची गरज असते. थॅलेसिमिया, सिकलसेल, ब्लड कॅन्सरचा आजार झालेल्या रुग्णांना तर नियमित रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात रक्त संकलन सर्वाधिक जास्त होत असेल तर महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे. राज्याला दरवर्षी १0 ते १२ लाख युनिट रक्ताची गरज भासते, असे महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचा अहवाल आहे. रक्ताची गरज भागविण्यासाठी शासकीय रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, रक्तपेढय़ा रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन करतात. राज्यात जवळपास ३00 च्यावर रक्तपेढय़ा आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठय़ा शहरात रक्ताची गरज अधिक असते. विशेष म्हणजे ३५ दिवसांत संकलन केलेल्या रक्ताचा वापर करावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रक्तातील वेगवेगळे घटक काढून वापरात आणले जातात.

गरजेपेक्षा जास्त रक्त संकलन होणे महाराष्ट्रासाठी भूषणावह असले तरी, खाजगी रक्तपेढय़ांच्या माध्यमातून रक्ताचा व्यवसाय होत आहे. यात गरीब मात्र भरडल्या जात आहे. त्यांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला कुणीच पुढे सरसावत नाही. परिणामी, रक्ताअभावी अनेकांचे जीव जात आहेत. रक्ताच्या उपलब्धतेसाठी आता स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)