शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पाच वर्षांत नागपूर शहरातून बाराशेहून अधिक अल्पवयीन बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:11 IST

नागपूर शहरातून मागील पाच वर्षांत १ हजार २३३ अल्पवयीन बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१०६ जणांचा अद्यापही पत्ताच नाही मानवी तस्करीचा संशय

रियाज अहमद ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातून मागील पाच वर्षांत १ हजार २३३ अल्पवयीन बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे. यातील १ हजार १२७ जण परत आले. मात्र १०६ जणांचा काहीच पत्ता लागलेला नाही. यात ७७ मुलींचादेखील समावेश आहे. मानवी तस्करीतून हे प्रकार घडले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. माहिती अधिकारातील माहितीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

बाल अधिकार अधिनियम २०१५ च्या कलम १०७ अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मानव तस्करी प्रतिबंधक पथकदेखील असणे गरजेचे आहे. मात्र मागील पाच वर्षांतील आकडे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.आरटीआय कार्यकर्ते आरिफ शेख पटेल यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती पोलिसांना मागितली होती. प्राप्त माहितीनुसार, जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत येणाºया पोलीस ठाण्यांत १ हजार २३३ अल्पवयीन गायब झाले.

यात ९२१ मुलींचा समावेश होता. २८३ मुले व ८४४ मुलींना पोलिसांनी शोधून काढले. मात्र ७७ मुली व २९ मुलांचा काहीच पत्ता लागलेला नाही.

दोन महिन्यातच ६८ गायब२०२० मध्ये जानेवारी व फेब्रुवारीतील आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. या दोन महिन्यांत ६८ अल्पवयीन गायब झाले. यातील २६ जण अद्यापही बेपत्ताच आहेत. यात १८ मुली व ८ मुलांचा समावेश आहे. बाल अधिकार कल्याण अंतर्गत असलेल्या कायद्यात अनेक तरतुदी आहेत. मात्र त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. ही प्रकरणे नियंत्रित करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक अंजली विटणकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करी