शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

क्षणोक्षणी रोग येणे हृदयासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:14 IST

धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात.

ठळक मुद्देशिशिर पळसापुरे यांची माहिती : ‘निरोगी हृदय’ विषयावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात. हृदयरोग हा यातूनच उद्भवतो. हृदयविकारात रागावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. विशेषत: क्षणोक्षणी राग येणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते. या रागाचा व हृदयघाताचा घनिष्ट संबंध येतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिशीर पळसापुरे यांनी दिली.कार्डिओलॉजी सोसायटी आॅफ इंडिया आणि पीस फाऊंडेशन यांच्यावतीने निरोगी जीवनशैली, हृदय या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, हृदयरोग तज्ज्ञडॉ. अजीज खान, गार्डन क्लबचे सचिव शरद पालीवाल उपस्थित होते.डॉ. पळसापुरे म्हणाले, सकारात्मक विचार केल्यास तणाव कमी होतो. यामुळे आपल्या विचारात बदल करणे आवश्यक आहे. हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. शरद पालीवाल म्हणाले, तणाव आणि हृदयघाताच्या रुग्णांसाठी ‘गार्डनिंग’ हा एक चांगला उपाय आहे. यामुळे आपल्याला आॅक्सिजन मिळतो, उत्साहही वाढतो.डॉ. अजीज खान म्हणाले, अनेकवेळा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे एकदम दिसत नाही. तणाव, वय, काही आजार आणि वांशिक पद्धतीनेही हृदय विकाराचा झटका येतो. भारतात ६० टक्के लोकांचा मृत्यू हा पहिल्या एका तासात योग्य उपचार न मिळाल्यामुळे होतो. यामुळे नियमित आरोग्य तपासणी, धूम्रपानावर बंदी, व्यायाम हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ताण हा पालकांच्या संस्कारावर अवलंबून आहे. आपण मुलांवर अपेक्षांचे ओझे लादतो त्यामुळे त्यांना ताण येतो. आपले आयुष्य अनमोल आहे. ते कसे जगायचे याचा आपणच विचार करायला हवा.प्रास्ताविक डॉ. राम घोडेस्वार यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. यावेळी ‘दिल से दिल तक’ या सदरात डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. प्रशांत जगताप, डॉ. प्रमोद मुंधडा व जयश्री पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले.