शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईल वापरामुळे मुलांवरील तणाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST

आशिष साैदागर कळमेश्वर : काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यांना माेकळ्या वातावरणात मनसाेक्त खेळायला मिळत ...

आशिष साैदागर

कळमेश्वर : काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यांना माेकळ्या वातावरणात मनसाेक्त खेळायला मिळत नाही. शिवाय, ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांचे माेबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बालमनावरील तणाव व त्यांचा चिडचिडपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमाेर निर्माण झाली आहे. याला पालकांसाेबतच बालराेग तज्ज्ञ डाॅक्टरांनी दुजाेरा दिला आहे.

मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. काेराेना संक्रमण कायम कमी न झाल्याने शासनाच्या आदेशान्वये शाळा, महाविद्यालये वर्षभरापासून बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून पालकांसमाेर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठेवण्यात आला. त्यामुळे मुलांनी घरात बसून माेबाईलवर शिक्षण घेतले व परीक्षाही दिली. या काळात काेराेना संक्रमण कमी अधिक हाेत राहिल्याने शालेय मुलांना घराबाहेर खेळायला पाठविणेही दुरापास्त झाले.

मैदानावर माेकळ्या वातावरणात मुक्तपणे खेळणे शक्य नसल्याने, तसेच घरी कुणी समवयस्क खेळायला येत नसल्याने मुले वेळ घालविण्यासाठी बराच काळ टीव्ही बघणे, माेबाईलवर गेम खेळणे व तत्सम बाबी करायला लागले. पालकांसमाेर याशिवाय दुसरा पर्याय नाही. या प्रकारामुळे बालमनावरील तणाव अप्रत्यक्षरीत्या वाढत गेल्याने त्यांची चिडचिड वाढली आहे, अशी माहिती कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती इंगळे यांनी दिली.

...

मुलांसाेबत खेळा

बालमनावर दीर्घ काळ असलेल्या या तणावामुळे त्यांच्या शारीरिक आराेग्यावर विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता बळावली आहे. याची चिंता पालकांनाही सतावत आहे. मुलांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी पालकांनी, तसेच घरातील ज्येष्ठांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा. त्यांच्याकडे माेबाईल देऊन दुर्लक्ष करून नये. त्यांच्याशी सतत गप्पा गाेष्टी कराव्या. त्यांच्यासाेबत लहान माेठे खेळ खेळावे. त्यांचा उत्साह कायम टिकून राहील, तसेच त्यांना कंटाळवाणे वाटणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही बालराेग तज्ज्ञांनी दिला आहे.

...

काेराेनामुळे मुलांच्या घराबाहेर पडण्यावर बंधने आली आहेत. त्यांना घरातच राहून टीव्ही, माेबाईलवर वेळ घालवावा लागत आहे. सवंगडी भेटत नसल्याने, तसेच मैदानी खेळ खेळता येत नसल्याने त्यांची मानसिक घुसमट हाेत आहे. याचा मुलांच्या शारीरिक आराेग्यावर परिणाम हाेऊ शकताे. त्यामुळे मुलांची मानसिकता समजून घेत पालकांनी अधिकाधिक वेळ मुलांसाेबत घालवावा.

- डॉ. प्रीती इंगळे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोग तज्ज्ञ

ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर.