शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मध्य प्रदेशातील अपघाताचा धसका

By admin | Updated: August 7, 2015 03:02 IST

मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

वेगावर नियंत्रण : नदीवरील बांधांची पाहणी, पुलांवर वॉचमनची ड्युटीनागपूर : मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा धसका मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. रेल्वे रुळांना प्रभावित करणाऱ्या नदीवरील बांधांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे पाहणी करण्यात येत आहे. अभियांत्रिकी आणि सिंचन विभागाचे अधिकारी या बांधांची माहिती घेत असून राज्य शासनालाही बांधावरून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्व रेल्वे रुळावर पावसाळ्यात गस्त वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदाच रेल्वे पुलांवर वॉचमनची ड्युटी लावण्यात आली आहे. रेल्वे येण्यापूर्वी पुलाकडील भागात पाऊस पडल्याची सूचना हे वॉचमन देणार आहेत. सूचना मिळताच रेल्वेगाड्यांना थांबविण्यात येईल किंवा कमी वेगाने गाड्या चालविण्यात येतील. अशा प्रकारची घटना सिंदी-तुळजापूर रेल्वे मार्गावर १९ जुलै २०१३ रोजी घडली होती. रुळाखालील माती वाहून गेल्यामुळे रेल्वे रुळ हवेत लोंबले होते. या घटनेत ४० मीटर रेल्वे रुळाखालील माती वाहून गेली होती. परंतु या घटनेची पूर्वसूचना मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. दरम्यान पावसामुळे रेल्वेगाड्या कमी वेगाने चालविण्यात येणार असून संवेदनशील भागात ९० ऐवजी ७५ किलोमीटर प्रतितास वेग ठरवून देण्यात आला आहे. तसेच रेल्वे रुळावर पाणी जमा झाल्यास ५० किलोमीटरच्या अधिक वेगाने गाड्या चालविण्यात येणार नसल्याची माहिती वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)