शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

३०० विद्यार्थ्यांनी दिला समतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:08 IST

‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.

ठळक मुद्देधम्मसंदेश अभियान : पथनाट्यामधून पोहचविले बाबासाहेबांचे विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सर्व मनुष्य समान आहे, द्वेष संपविण्यासाठी समता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करा, समता मैत्री, करुणेच्या भावेनचा विकास करा’ हा धम्मसंदेश दीक्षाभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. धम्मसंदेश अभियानाच्यावतीने आयोजित या उपक्रमात शहरातील विविध महाविद्यालयांतील ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपºयातून आंबेडकरी अनुयायी येतात. दीक्षाभूमीवर येणाºया या बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, त्यांनी केलेला त्याग आणि दिलेल्या विचारांची माहिती व्हावी, म्हणून ‘धम्मसंदेश अभियान’च्यावतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची माहिती देताना माजी अतिरीक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे म्हणाले, ‘दीक्षाभूमी ही आहे आमचे प्रेरणा स्थान, नका करू याला तीर्थस्थान’, या विचारामधूनच दरवर्षी नव्या विषयाला घेऊन पथनाट्य उभे केले जाते . या अभियानाचे हे सहावे वर्ष आहे. पथनाट्यामध्ये तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कॉलेज आॅफ सोशल वर्क, बी.पी. नॅशनल समाजकार्य महाविद्यालय, आॅरेंज सिटी कॉलेज आॅफ सोशल वर्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय आदींचा सहभाग होता. दीक्षाभूमी सोबतच शहरातील विविध बुद्ध विहारातही व मोठ्या कार्यक्रमस्थळी हे पथनाट्य सादर केले जाते. या उपक्रमाच्या निमित्ताने नवीन पिढी आंबेडकरी चळवळीशी जुळत आहे, असेही ते म्हणाले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंजाबराव वानखेडे, प्रा. प्रदीप आगलावे, प्रा. सुनील तलवारे, राजेश हाडके, डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रशांत तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.