शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सात जिल्ह्यात पारा १० अंशाच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : वातावरणातील आर्द्रता काहीशी वाढल्याने तपमानात किंचितशी वाढ झाल्याचे दिसून आले. गाेंदिया, भंडारा वगळता विदर्भातील सर्व शहराच्या ...

नागपूर : वातावरणातील आर्द्रता काहीशी वाढल्याने तपमानात किंचितशी वाढ झाल्याचे दिसून आले. गाेंदिया, भंडारा वगळता विदर्भातील सर्व शहराच्या किमान तापमानात वाढ हाेऊन ते १० अंशाच्या वर पाेहचले. मात्र थंडीच्या तडाख्यातून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. दिवसेंदिवस गारठा अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवत आहे.

इंग्लंडहून आलेल्या नव्या काेराेनाच्या भीतीने राजकीय ताप वाढला असून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र निसर्गानेच लाेकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. रात्री बाेचऱ्या थंडीने घरात बसून राहणे भलाईचे वाटत आहे. त्यामुळे रात्री काही अपवाद वगळता बाहेर निघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, विदर्भात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात किंचित वाढ नाेंदविण्यात आली. गाेंदिया व भंडाऱ्याच्या तापमानात ०.६ अंशाची वाढ हाेऊन ते ९.४ अंशावर गेले. त्यापाठाेपाठ यवतमाळचे तापमान १० अंश नाेंदविण्यात आले. नागपुरात शुक्रवारी १०.१ अंशाची नाेंद झाली. त्यानंतर वर्धा ११.२ अंश, चंद्रपूर ११.६ अंश, गडचिराेली ११, वाशिम ११, अकाेला ११.४, बुलडाणा १२.६ तर अमरावतीत १४.७ अंश किमान तापमानाची नाेंद हवामान खात्याने केली आहे. अमरावतीत तापमानात माेठी वाढ दिसून येत आहे.