शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सर्वाधिक भाडे देय, ५००० अतिरिक्त कर्मचारी ५००० अतिरिक्त कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST

टाटा समूहाचा अहवाल : एयर इंडिया तोट्यातून बाहेर निघू न शकल्याची दहा मोठी कारणे : - एअर इंडिया बोईंग-७८७ ...

टाटा समूहाचा अहवाल :

एयर इंडिया तोट्यातून बाहेर निघू न शकल्याची दहा मोठी कारणे :

- एअर इंडिया बोईंग-७८७ ड्रीमलायनर विमानांसाठी सर्वाधिक भाडे चुकते करीत आहे.

- एअर इंडियाच्या एअरबस ए-३२०, बोईंग-७८७ सह सर्व विमानांच्या कॅबिनमध्ये सुधारणांची गरज आहे.

- छोट्या विमानांच्या बहुतांश विमानांच्या इंजिनच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे.

- कंपनीच्या ताफ्यातील बोईंग-७७७-२०० एलआर कार्यक्षम आणि उपयोगी ठरू शकले नाहीत.

- कंपनीमध्ये कॉर्पोरेट आणि प्रशासकीय स्तरावर जवळपास ४५०० ते ५००० अतिरिक्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्याच्या स्वरुपात जास्त रक्कम द्यावी लागत आहे.

- इंजिनिअरिंग आणि ग्राऊंड हॅण्डलिंगशी जुळलेल्या कंपन्यांसोबत महागडे आणि वित्तीय दबाव वाढविणारे करार केले आहेत.

- मोठ्या बोईंग विमानांबाबत अमेरिकन कंपनी जीईसोबत (जनरल इलेक्ट्रिक) महागडे करार केले आहेत.

- या महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस क्रॅश अहवालाबाबत टाटा समूह चिंतित आहे.

- उपक्रमाच्या किंमतशी (गुंतवणूक) जुळलेल्या परिभाषेत लीजच्या बाध्यतेला सहभागी केलेले नाही.

- कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोफत तिकिटांचे वाटप केले आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम पडला आहे.