शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

सर्वाधिक भाडे देय, ५००० अतिरिक्त कर्मचारी ५००० अतिरिक्त कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST

टाटा समूहाचा अहवाल : एयर इंडिया तोट्यातून बाहेर निघू न शकल्याची दहा मोठी कारणे : - एअर इंडिया बोईंग-७८७ ...

टाटा समूहाचा अहवाल :

एयर इंडिया तोट्यातून बाहेर निघू न शकल्याची दहा मोठी कारणे :

- एअर इंडिया बोईंग-७८७ ड्रीमलायनर विमानांसाठी सर्वाधिक भाडे चुकते करीत आहे.

- एअर इंडियाच्या एअरबस ए-३२०, बोईंग-७८७ सह सर्व विमानांच्या कॅबिनमध्ये सुधारणांची गरज आहे.

- छोट्या विमानांच्या बहुतांश विमानांच्या इंजिनच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे.

- कंपनीच्या ताफ्यातील बोईंग-७७७-२०० एलआर कार्यक्षम आणि उपयोगी ठरू शकले नाहीत.

- कंपनीमध्ये कॉर्पोरेट आणि प्रशासकीय स्तरावर जवळपास ४५०० ते ५००० अतिरिक्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्याच्या स्वरुपात जास्त रक्कम द्यावी लागत आहे.

- इंजिनिअरिंग आणि ग्राऊंड हॅण्डलिंगशी जुळलेल्या कंपन्यांसोबत महागडे आणि वित्तीय दबाव वाढविणारे करार केले आहेत.

- मोठ्या बोईंग विमानांबाबत अमेरिकन कंपनी जीईसोबत (जनरल इलेक्ट्रिक) महागडे करार केले आहेत.

- या महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस क्रॅश अहवालाबाबत टाटा समूह चिंतित आहे.

- उपक्रमाच्या किंमतशी (गुंतवणूक) जुळलेल्या परिभाषेत लीजच्या बाध्यतेला सहभागी केलेले नाही.

- कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोफत तिकिटांचे वाटप केले आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम पडला आहे.