शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

रामटेक शहरातील बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरासह ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात हाेताच राज्य शासनाने लाॅकडाऊन काही अंशी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शहरासह ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात हाेताच राज्य शासनाने लाॅकडाऊन काही अंशी शिथिल केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंसाेबतच इतर दुकानेही उघडायला सुरुवात झाली. परिणामी, पहिल्याच दिवशी (मंगळवार, दि. १) रामटेक शहरातील मुख्य बाजारपेठ ग्राहकांनी फुलली हाेती. शिवाय, राेडवर नागरिकांची वर्दळदेखील वाढली हाेती.

राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केल्यानंतर दाेन महिन्यांपासून केवळ औषध व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले हाेते. ही दुकाने सुरू व बंद करण्याच्या वेळा ठरवून देण्यात आल्या हाेत्या. शिवाय, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगाही प्रशासनाने उगारला हाेता. काेराेना संक्रमण कमी हाेत असल्याचे स्पष्ट हाेताच शासनाने लाॅकडाऊन काहीसे शिथिल करण्याचा निर्णय घेत त्यावर मंगळवारपासून अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे.

माेसमी वाऱ्याच्या पावसाचे आगमन व्हायचे असले तरी अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. शिवाय, राेहिणी नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारीदेखील सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने व कृषी सेवा केंद्र उघडण्यात आल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी घर दुरुस्तीचे साहित्य, बियाणे, खते व इतर आवश्यक बाबी खरेदीला सुरुवात केल्याने बाजारपेठेत पहिल्याच दिवशी नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ दिसून आली.

...

काळजी घेणे आवश्यक

सध्या दुकाने राेज सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे दुकानांसमाेर व राेडवर नागरिक गर्दी करण्याची शक्यता बळावली आहे. ही गर्दी काेराेनाच्या पथ्यावर पडू नये, यासाठी नागरिक मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करतात की नाही, गर्दी नियंत्रित असते की नाही, दुकानदारांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्यांनी काेराेना टेस्ट केल्या की नाही, या मूलभूत बाबींवर नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरीकडे, काेराेना संक्रमण पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकांचे स्वत:साेबतच इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे.