शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मनपा घोटाळा, उत्तरासाठी शेवटची संधी

By admin | Updated: April 17, 2015 02:19 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी

हायकोर्ट : ‘कॅग’नुसार कंत्राटदारांना दिली अधिक रक्कमनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २४ एप्रिलपर्यंत वेळ दिला आहे.यासंदर्भात मुकेश शाहू यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ‘कॅग’च्या अहवालानुसार २००१ ते २०११ या १० वर्षांच्या काळात महानगरपालिकेने कंत्राटदारांना अधिक रक्कम दिली. यावर ‘कॅग’ने मनपाला स्पष्टीकरण मागितले होते. मनपाने उत्तर दिले, पण ते ‘कॅग’ने अमान्य केले. या घोटाळ्यात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य, मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांचा समावेश. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)