शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विद्यार्थ्यांना ‘कुशल’ बनवा

By admin | Updated: September 6, 2015 02:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने शनिवारी शिक्षकदिन समारंभ साजरा करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने शनिवारी शिक्षकदिन समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. अतिथी म्हणून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व संशोधन संस्थेचे (नीरी) संचालक डॉ. सतीश वटे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम उपस्थित होते. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील गुरू नानक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक व लेखक यांना पुरस्कार प्रदान करू न शिक्षकांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, शिक्षण हे राष्ट्रीय कार्य आहे; शिवाय शिक्षकांचे देशाच्या प्रगतीत भरीव योगदान राहिले आहे. समाज हा शिक्षकाकडे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतो. तसेच शिक्षकसुद्धा एक आदर्श विद्यार्थी व नागरिक घडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालतो. पुढील दहा वर्षे भारतासाठी फार महत्त्वाचे राहणार आहेत. या काळात भारतीय तरुणांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र त्यासाठी येथील तरुणांनी स्वत:ला तयार केले पाहिजे, असेही ते म्हणाले. डॉ. वटे यांनी ‘निसर्ग’ हा सर्वांत चांगला शिक्षक असल्याचे सांगितले. निसर्ग हा नि:स्वार्थपणे मनुष्याला सर्व गोष्टी शिकवीत असल्याचे ते म्हणाले. डॉ. काणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यादानाच्या प्रक्रियेत व्यापारीकरण व राजकारण येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)