शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ६ आठवड्यांचे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

नागपूर : राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता याव्या व त्या साेडविण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी ...

नागपूर : राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता याव्या व त्या साेडविण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन किमान ६ आठवडे चालविण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी मविआचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केली आहे.

याबाबत वंजारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन १९ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र काेराेनाच्या प्रकाेपामुळे या काळात विधिमंडळाचे अधिवेशन १५ दिवसांच्यावर चालविता आले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनही १० दिवसाच्यावर घेता आले नाही. राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात इतक्या कमी कालावधीचे कामकाज झाले. मविआ सरकारचा बराचसा कालावधी काेराेनाच्या संकटाशी लढण्यात गेला आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. ही भीषण परिस्थिती मांडून ताेडगा काढण्यासाठी पूर्णकालिन अधिवेशनाची गरज आहे.