शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 22:04 IST

Nagpur News देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील सीमावाद निर्माण झाला, असा आरोप राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील सीमावाद निर्माण झाला, असा आरोप राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पुनर्रचना आयोगातून केलेली चूक मराठी माणसाला अजूनही त्रासदायक ठरते आहे. कर्नाटक सीमेवर व राज्यात इच्छा नसताना अनेक गावे गेली. जवाहरलाल नेहरू यांनी सीमावादाचा प्रश्न निर्माण केला. राज्य पुनर्रचना आयोगाने कर्नाटकच्या सीमेत मराठी माणसांना पाठविले होते तेव्हाच त्यांनी भूमिका घेतली पाहिजे होती. मात्र कॉंग्रेसची सवय कोणताही प्रश्न सोडवायचा नाही अशीच राहिली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी थेट टीका करण्याचे टाळले. मात्र महाराष्ट्राची आर्थिक सुबत्ता व संपन्नता आहे. तसेच मदत करण्यात राज्य आघाडीवर असते. जत गावातील ग्रामपंचायती कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक असतील, तरीही हा प्रश्न सुटणार नाही. मग कर्नाटकमध्ये जी गावे आहेत, ज्यांना महाराष्ट्रात यायचं आहे, त्यांचं काय होणार? मुळात या ४० गावांना महाराष्ट्र सरकारएवढी मदत आजपर्यंत कोणीही केली नाही. त्यामुळे अशी कारणे सांगून ते ठराव करत असतील तर आश्चर्यकारक बाब आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार