शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:49 IST

प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे.

ठळक मुद्दे नागपूरकर देणार साद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. शहर व जिल्ह्यातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी,अशी अपेक्षा आहे. यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे.आपलं एक एक मत देशाचे भवितव्य ठरवीत असतं. राज्यघटनेने सर्वांना समान मताचा अधिकार दिला आहे. तो अधिकार बजावणे प्रत्येक नागपूरकरांचे कर्तव्य आहे. नागपूरकर मतदानाचा उच्चांक गाठून हे म्हणणे खरे ठरवतील, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला आहे. 

कर्तव्य म्हणून मतदान कराविधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांनी अधिकार म्हणूनच नव्हे तर कर्तव्य म्हणून नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी मतदान करावे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे.अभिजित बांगर, मनपा आयुक्तलोकशाही बळकट करालोकशाही प्रक्रियेत मतदान ही सर्वोच्च शक्ती आहे. कर्मचारी व नागरिकांनी मतदानाचे परमकर्तव्य बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावावा.शीतल तेली-उगले, महानगर आयुक्त, एनएमआरडीएलोकशाहीला सुदृढ करालोकशाहीत प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे.मिळालेल्या अधिकाराचा वापर २१ तारखेला प्रत्येकाने मतदान करून लोकशाहीला अधिक सुदृढ करावेरवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारीमतदान हक्क बजावून देशसेवा करासंविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावून देशसेवा करावी.प्रा. आशिष मासूरकर, कुलगुरू पशु व मत्स्य विद्यापीठमतदान करून लोकशाही सुदृढ करालोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा, विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना यासाठी प्रेरित करावे.डॉ. काणे, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठनिर्भयपणे मतदान करानागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या दडपणाला अथवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. कुणी काही धाक दाखवत असल्यास किंवा गैरप्रकार करीत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नागपूर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान