शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

‘इन्शुरन्सचा महाकुंभ’ २८ पासून

By admin | Updated: January 25, 2017 03:00 IST

नॅशनल फेडरेशन आॅफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस् आॅफ इंडिया या आयुर्विमा महामंडळाच्या विकास अधिकाऱ्यांच्या एकजुटीला नुकतेच ६० वर्षे पूर्ण झाली आहेत

भारतातून १० हजार प्रतिनिधी येणार नागपूर : नॅशनल फेडरेशन आॅफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस् आॅफ इंडिया या आयुर्विमा महामंडळाच्या विकास अधिकाऱ्यांच्या एकजुटीला नुकतेच ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या हीरक महोत्सवानिमित्त नागपूर शाखेच्या वतीने ‘इन्शुरन्सचा महाकुंभ’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २८ आणि २९ जानेवारीला क्रीडा संकुल, मानकापूर येथे करण्यात येणार आहे. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी एलआयसीचे माजी अभिकर्ता, विकास अधिकारी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भारतातून १० हजारावर प्रतिनिधी यावेळी सहभागी होणार आहेत. परिषदेत डाटाकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक अजय अरोरा (मुंबई) आणि मार्गदर्शक डॉ. रिझाल नायडू (मलेशिया) ग्राहक मानसिकतेबाबत मार्गदर्शन करतील. विवेक बिंद्रा हे अभिकर्त्यांना जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व तर उद्योजक कॅ. मोहनसिंग कोहली हे जीवनातील चढ-उतारांमधून शिकावी अशी ऊर्जा, यावर प्रत्यक्ष जीवनावर आधरित अनुभव मांडतील. अभिकर्त्यांनी यशस्वी व्यवसायाच्या नीतींमधून प्रगती कशी साधावी, यावर पंजाब सिंग (पाटणा) विचार व्यक्त करतील, तर उद्योजक राजेश सातोसकर (मुंबई) हे यशस्वी कारकीर्दीचे रहस्य उपस्थितांपुढे खुले करतील. (प्रतिनिधी)