शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

‘इन्शुरन्सचा महाकुंभ’ २८ पासून

By admin | Updated: January 25, 2017 03:00 IST

नॅशनल फेडरेशन आॅफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस् आॅफ इंडिया या आयुर्विमा महामंडळाच्या विकास अधिकाऱ्यांच्या एकजुटीला नुकतेच ६० वर्षे पूर्ण झाली आहेत

भारतातून १० हजार प्रतिनिधी येणार नागपूर : नॅशनल फेडरेशन आॅफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस् आॅफ इंडिया या आयुर्विमा महामंडळाच्या विकास अधिकाऱ्यांच्या एकजुटीला नुकतेच ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या हीरक महोत्सवानिमित्त नागपूर शाखेच्या वतीने ‘इन्शुरन्सचा महाकुंभ’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २८ आणि २९ जानेवारीला क्रीडा संकुल, मानकापूर येथे करण्यात येणार आहे. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी एलआयसीचे माजी अभिकर्ता, विकास अधिकारी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भारतातून १० हजारावर प्रतिनिधी यावेळी सहभागी होणार आहेत. परिषदेत डाटाकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक अजय अरोरा (मुंबई) आणि मार्गदर्शक डॉ. रिझाल नायडू (मलेशिया) ग्राहक मानसिकतेबाबत मार्गदर्शन करतील. विवेक बिंद्रा हे अभिकर्त्यांना जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व तर उद्योजक कॅ. मोहनसिंग कोहली हे जीवनातील चढ-उतारांमधून शिकावी अशी ऊर्जा, यावर प्रत्यक्ष जीवनावर आधरित अनुभव मांडतील. अभिकर्त्यांनी यशस्वी व्यवसायाच्या नीतींमधून प्रगती कशी साधावी, यावर पंजाब सिंग (पाटणा) विचार व्यक्त करतील, तर उद्योजक राजेश सातोसकर (मुंबई) हे यशस्वी कारकीर्दीचे रहस्य उपस्थितांपुढे खुले करतील. (प्रतिनिधी)