शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

महाराष्ट्रात दलित-बहुजनांची सत्ता स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:18 IST

महाराष्ट्रात दलित-बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. तोच खºया अर्थाने मायावती यांच्या अपमानाचा बदला असेल,

विलास गरुड : हाच मायावतींच्या अपमानाचा बदलालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात दलित-बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. तोच खºया अर्थाने मायावती यांच्या अपमानाचा बदला असेल, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केले.बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना राज्यसभेत सहारनपूर विषयावर भाजपच्या खासदार व मंत्र्यांनी बोलू दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या मायावती यांनी गेल्या १८ जुलै रोजी राज्यसभेचा राजीनामा दिला. मायावती यांच्या या अपमानाचा बदला आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या सन्मानार्थ बसपातर्फे राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात शुक्रवारी नागपुरातून करण्यात आली.संविधान चौक येथे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना विलास गरुड बोलत होते. यावेळी नागपूर शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी अ‍ॅड. वीरसिंग, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, अ‍ॅड. संदीप ताजने यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, विश्वास राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक जितेंद्र म्हैसकर यांनी केले. संचालन रुपेश बागेश्वर यांनी केले. आशिष सरोदे यांनी आभार मानले. यावेळी मंगेश ठाकरे, राजू बसवनाथे, दिलीप मोटघरे, हेमलता शंभरकर, प्रभात खिल्लारे, शहराध्यक्ष राजू चांदेकर, बाबुल डे, रमेश पिसे, नवनीत धडाडे, आनंद सोमकुंवर, संजय सेलोटकर, मोहम्मद जमाल, मोहम्मद इब्राहीम, शैलेंद्र यादव, जितेंद्र घोडेस्वार आदी उपस्थित होते.