शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:31 IST

मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतनाकरिता परवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांच्या मानधनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या कर्मचाºयांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.कर्मचाºयांच्या या समस्येबाबत त्यांच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधून वारंवार विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार गत १९ जून २०१७ पासून सर्व कर्मचारी वर्ग एकही शासकीय सुट्टी, किरकोळ रजा न घेता सतत ३६ दिवसांपासून काम करीत आहेत. मानधनाअभावी आमची स्थिती फार हलाखीची आहे. ही समस्या सोडविण्याकरिता या कामगारांकडून तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंतच्या अधिकाºयांना साकडे घालण्यात आले. प्रत्येक अधिकाºयानेच त्यांना समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दिलेले आश्वासन अधिकाºयांनी पूर्ण केले नाही तर समस्या सोडविण्याकरिता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.शासनाकडून प्राप्त विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा वेळेस दबाव तंत्राचा वापर केल्यास मानसिकता वाईट होऊन कामावर प्रभाव होण्याची शक्यता आहे. करीता अत्यल्प मानधनात कंत्राटी कर्मचारी काम करीत असल्याची जाणीव ठेवून वागणूक देण्यात यावी. जिल्हा स्तरावरून सतत सर्व कामाचे १०० उद्दिष्ट साध्य करण्याबाबत दबाव वाढत आहे. करीता उपरोक्त बाबीवर आपण गांभिर्य पुर्वक विचार करावा अशी मागणी होत आहे. यावेळी जिल्ह्यातील ग्रामरोजगार आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी होते.अधिकाºयांनी दिले समस्या सोडविण्याचे आश्वासनसंघटनेच्या पदाधिकाºयांनी विविध समस्या मार्गी काढण्याकरिता अधिकाºयांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान अधिकाºयांनी असलेल्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाºयांना आश्वासन दिले.