शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:31 IST

मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतनाकरिता परवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांच्या मानधनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या कर्मचाºयांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.कर्मचाºयांच्या या समस्येबाबत त्यांच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधून वारंवार विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार गत १९ जून २०१७ पासून सर्व कर्मचारी वर्ग एकही शासकीय सुट्टी, किरकोळ रजा न घेता सतत ३६ दिवसांपासून काम करीत आहेत. मानधनाअभावी आमची स्थिती फार हलाखीची आहे. ही समस्या सोडविण्याकरिता या कामगारांकडून तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंतच्या अधिकाºयांना साकडे घालण्यात आले. प्रत्येक अधिकाºयानेच त्यांना समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दिलेले आश्वासन अधिकाºयांनी पूर्ण केले नाही तर समस्या सोडविण्याकरिता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.शासनाकडून प्राप्त विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा वेळेस दबाव तंत्राचा वापर केल्यास मानसिकता वाईट होऊन कामावर प्रभाव होण्याची शक्यता आहे. करीता अत्यल्प मानधनात कंत्राटी कर्मचारी काम करीत असल्याची जाणीव ठेवून वागणूक देण्यात यावी. जिल्हा स्तरावरून सतत सर्व कामाचे १०० उद्दिष्ट साध्य करण्याबाबत दबाव वाढत आहे. करीता उपरोक्त बाबीवर आपण गांभिर्य पुर्वक विचार करावा अशी मागणी होत आहे. यावेळी जिल्ह्यातील ग्रामरोजगार आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी होते.अधिकाºयांनी दिले समस्या सोडविण्याचे आश्वासनसंघटनेच्या पदाधिकाºयांनी विविध समस्या मार्गी काढण्याकरिता अधिकाºयांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान अधिकाºयांनी असलेल्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाºयांना आश्वासन दिले.