शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

एलपीजी सबसिडीचा फायदा फक्त गरजूंनाच मिळावा

By admin | Updated: November 23, 2014 00:35 IST

देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे.

उद्योजक नितीन खारा यांचे आवाहन : सबसिडी नाकारलीनागपूर : देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे. पत्रपरिषदेत खारा यांनी सांगितले की, मुलांना ४० ते ५० हजार रुपयांचा मोबाईल घेऊन देणारे लोक शासनाच्या ५०० रुपयांच्या सबसिडीचा फायदा घेतात. समाजात असाही एक वर्ग आहे की, सिनेमाचे २५० रुपयांचे तिकीट खरेदी करतात आणि सोबतच २५० रुपयांचे पॉपकॉर्न खातात, पण ५०० रुपयांची सबसिडी सोडत नाहीत. एलपीजी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सिलिंडरच्या भावातील चढ-उताराचा प्रत्येकाला त्रास होतो. काही लोक असेही आहेत की, ज्यांना सबसिडीचा फायदा मिळत नाही. जे फायदा घेतात, त्यांच्यामुळे राष्ट्रीय बजेटवर परिणाम पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन सबसिडी परत केली आहे. यापुढे घरगुती सबसिडीचा फायदा घेणार नाही. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. डीलरला सबसिडी परत करण्याचा अर्ज देऊन तेल कंपनीच्या वेबसाईटवर आपल्या मागणीची नोंद केली आहे. हे छोटेसे पाऊल, पण महत्त्वपूर्ण आणि देशाच्या विकासात योगदान ठरणारे आहे. खारा म्हणाले की, देशात आयात करण्यात येणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवर परकीय चलन खर्च होते. गरज नसलेल्यांना सबसिडी मिळत आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. सर्व बाबींचा विचार करून सबसिडी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे अनेक लोक सबसिडी परत करतील, असा विश्वास नितीन खारा यांनी व्यक्त केला.(वाणिज्य प्रतिनिधी)