शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजी सबसिडीचा फायदा फक्त गरजूंनाच मिळावा

By admin | Updated: November 23, 2014 00:35 IST

देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे.

उद्योजक नितीन खारा यांचे आवाहन : सबसिडी नाकारलीनागपूर : देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे. पत्रपरिषदेत खारा यांनी सांगितले की, मुलांना ४० ते ५० हजार रुपयांचा मोबाईल घेऊन देणारे लोक शासनाच्या ५०० रुपयांच्या सबसिडीचा फायदा घेतात. समाजात असाही एक वर्ग आहे की, सिनेमाचे २५० रुपयांचे तिकीट खरेदी करतात आणि सोबतच २५० रुपयांचे पॉपकॉर्न खातात, पण ५०० रुपयांची सबसिडी सोडत नाहीत. एलपीजी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सिलिंडरच्या भावातील चढ-उताराचा प्रत्येकाला त्रास होतो. काही लोक असेही आहेत की, ज्यांना सबसिडीचा फायदा मिळत नाही. जे फायदा घेतात, त्यांच्यामुळे राष्ट्रीय बजेटवर परिणाम पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन सबसिडी परत केली आहे. यापुढे घरगुती सबसिडीचा फायदा घेणार नाही. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. डीलरला सबसिडी परत करण्याचा अर्ज देऊन तेल कंपनीच्या वेबसाईटवर आपल्या मागणीची नोंद केली आहे. हे छोटेसे पाऊल, पण महत्त्वपूर्ण आणि देशाच्या विकासात योगदान ठरणारे आहे. खारा म्हणाले की, देशात आयात करण्यात येणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवर परकीय चलन खर्च होते. गरज नसलेल्यांना सबसिडी मिळत आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. सर्व बाबींचा विचार करून सबसिडी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे अनेक लोक सबसिडी परत करतील, असा विश्वास नितीन खारा यांनी व्यक्त केला.(वाणिज्य प्रतिनिधी)