शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

Lok Sabha Election 2019; आमचा जाहीरनामा; शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 10:34 IST

डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आज महापालिका व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाची अवस्था गंभीर आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेले महापालिकेच्या १५० शाळांतील संगणक शिक्षण केंद्रे बंद आहेत. मुलांना संगणकाचे ज्ञान कसे मिळणार, शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. वर्गखोल्या, शाळांचे बांधकाम, मुख्याध्यापक व शाळा निरीक्षक यांची कमतरता,सुविधांचा अभाव याचा शिक्षणावर परिणाम होतो. दुसरीकडे शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्षे सुटत नाहीत. नियमानुसार मिळणाऱ्या सोयीसुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. आंदोलनात शक्ती खर्च होते. शैक्षणिक वातावरण राहत नाही. महापालिका शाळांतील पटसंख्या कायम राहण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. शासनाने शिक्षण अनुदानात वाढ करावी. महापालिक ा नागरिकांकडून शिक्षण कर वसूल करीत असल्याने उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारावी. अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद करावी. २१ व्या शतकाचा विचार करून भविष्यात उपयोगी पडेल असे शिक्षण देण्याची गरज आहे. यादृष्टीने शासन व महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले तरच डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक