शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

लॉकडाऊनमुळे नागपुरात ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:39 IST

कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.प्राप्त माहितीनुसार, तीन दिवसापूर्वी नागपुरात विक्रीसाठी पोहचलेला माल व्यावसायिकांनी कसाबसा कोल्ड स्टोअरेजमध्ये सुरक्षित ठेवला होता. मात्र तो पुन्हा काही काळ तसाच ठेवला तर सडू शकतो. त्यामुळे हा माल नष्ट करावा लागणार आहे.मांस, मासे हा नागरिकांच्या आहाराचा भाग असल्याने या वस्तूंच्या विक्रीसाठी विशेष सूट द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्य भाजीऐवजी हादेखील पर्याय नागरिकांपुढे असावा, यामुळे भाजीबाजारात टंचाई निर्माण होणार नाही, असा मुद्दा व्यापाऱ्यांनी मांडला आहे. प्रशासनाने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या मागणीवर अद्याप विचार झालेला दिसत नाही. कलम १४४ लागू असल्याने आणि वाहतुकीच्या सर्व साधनांवर निर्बंध लावण्यात आले असल्याने स्टोअरेजमधील मासे बाजारात विक्रीसाठी आणणेही अवघड झाले आहे. स्थानिक स्तरावर यासंदर्भात काही निर्णय व्हावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र अनेक नागरिकांनी कोरोनामुळे मांसाहार वर्ज्य केला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारMarketबाजारnagpurनागपूर