रोज नवी संकटं. त्यावर मात करीत सुखाचा संसार करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण, अपंग बांधव हिंमत हारत नाहीत. त्यांच्यातील हे धैर्यच त्यांच्या यशस्वी जीवनाचे सूत्र असते. या जीवनचक्रात त्यांची एकमेकांना अशी साथ असते.
जीवनचक्र :
By admin | Updated: May 14, 2014 00:43 IST