शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'सामना होऊ तर द्या, आत्ता टॉस झालाय'...; विदर्भ शिवसेनेत ‘ऑल इज वेल’ असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 19:33 IST

Nagpur News शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेचा संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत

नागपूर : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेण्याची घोषणा केली असून, त्यानंतर भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे सूचक वक्तव्य करत भाजप-सेनेचा संघर्ष आणखी तीव्र होईल, असे संकेतच दिले आहे. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

विदर्भात शिवसेना नेत्यांमध्ये एकी नसल्याचे याअगोदर अनेकदा दिसून आले आहे. नागपुरातदेखील अनेक जुन्या शिवसैनिकांमध्ये खदखद आहे. विशेषतः नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यापासून सेनेत अंतर्गत वाद वाढला आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनी मात्र पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेत कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. यासंबंधात प्रसारमाध्यमांकडूनच दावे-प्रतिदावे केले जातात. प्रत्यक्ष चित्र असे नाही, असे ठाकरे म्हणाले.

पर्यावरण वाचवून विकास व्हावा

राज्य शासन विकासाच्या विरोधात नाही. जर एखाद्या प्रकल्पात पर्यावरणाशी निगडीत अडथळा येत असेल, तर मूळ आराखड्यात बदल करण्यावर भर असला पाहिजे. विशेषतः जेथे असे शक्य आहे, तेथे तर असे पाऊल उचललेच पाहिजे. अजनीत आयएमएस प्रकल्प कोणालाच नको, असे नाही. पर्यावरण वाचवून विकास झाला पाहिजे. अजनीवनाच्याबाबतीत वादाची भूमिका न घेता सामंजस्याने मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे