शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पाच लाख सात हजार हेक्टरवर ‘खरीप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:21 IST

येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे.

ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र दोन लाखावर ९६४५३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे.खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी जिल्ह्यात ९६४५३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यातील ३०१७६ क्विटंल बियाणे महाबीज व ६६२७७ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. कापसासाठी ५०६३ क्विंटल, सोयाबीनसाठी ६३४५० क्विंटल, तूर ३१२० क्विंटल व भातासाठी २११५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तसेच १,४३,४५० मेट्रिक टन खतांची आवश्यकता भासणार आहे. यात ४८७५० मेट्रिक टन युरिया, डीएपी २००५० मेट्रिक टन, एसएसपी २५,८०० मेट्रिक टन, एमओपी ७३२० मेट्रिक टन व संयुक्त खते ४१५३० मेट्रिक टन लागणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची खरेदी परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी, खरेदी करताना पावती घ्यावी व ती संग्रही ठेवावी. तसेच पेरणीच्या वेळी पाकिटातील काही बियाणेही जतन करून ठेवावे. अनाधिकृत कापूस बियाणे व इतर पिकांचे अनाधिकृत बियाणे शेतकºयांनी खरेदी करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. सोयाबीनची पेरणी ७५ ते १०० मिमी पर्जन्यमान झाल्यावरच करावी. सर्वच पिकांच्या बियाण्यावर जंतू संवर्धकाचा वापर करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला. जिथे जमीन हलकी आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी कमी दिवसात होणारे पीक घेण्याचा सल्ला कृषी अधिकाºयांनी दिला.

टॅग्स :agricultureशेती