शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पाच लाख सात हजार हेक्टरवर ‘खरीप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:21 IST

येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे.

ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र दोन लाखावर ९६४५३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे.खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी जिल्ह्यात ९६४५३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यातील ३०१७६ क्विटंल बियाणे महाबीज व ६६२७७ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. कापसासाठी ५०६३ क्विंटल, सोयाबीनसाठी ६३४५० क्विंटल, तूर ३१२० क्विंटल व भातासाठी २११५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तसेच १,४३,४५० मेट्रिक टन खतांची आवश्यकता भासणार आहे. यात ४८७५० मेट्रिक टन युरिया, डीएपी २००५० मेट्रिक टन, एसएसपी २५,८०० मेट्रिक टन, एमओपी ७३२० मेट्रिक टन व संयुक्त खते ४१५३० मेट्रिक टन लागणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची खरेदी परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी, खरेदी करताना पावती घ्यावी व ती संग्रही ठेवावी. तसेच पेरणीच्या वेळी पाकिटातील काही बियाणेही जतन करून ठेवावे. अनाधिकृत कापूस बियाणे व इतर पिकांचे अनाधिकृत बियाणे शेतकºयांनी खरेदी करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. सोयाबीनची पेरणी ७५ ते १०० मिमी पर्जन्यमान झाल्यावरच करावी. सर्वच पिकांच्या बियाण्यावर जंतू संवर्धकाचा वापर करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला. जिथे जमीन हलकी आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी कमी दिवसात होणारे पीक घेण्याचा सल्ला कृषी अधिकाºयांनी दिला.

टॅग्स :agricultureशेती