शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काटोल जिल्हा हवाच

By admin | Updated: August 26, 2015 03:14 IST

काटोल परिसरातील सात तालुक्यांसाठी जिल्हा मुख्यालय हे लांब अंतरावर आहे.

नागपूर : काटोल परिसरातील सात तालुक्यांसाठी जिल्हा मुख्यालय हे लांब अंतरावर आहे. त्यांच्यासाठी काटोल हे मध्यवर्ती ठिकाण असून त्यातूनच काटोल जिल्हा व्हावा, ही मागणी पुढे आली. यासाठी आतापर्यंत कृती समितीच्यावतीने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले, तसेच निवेदन देण्यात आले. या कृती समितीसोबतच या भागाचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना मंगळवारी मुंबईत देण्यात आले. ‘जिल्हा निर्मितीवरून काटोलमधील वातावरण तापले’ शीर्षकांतर्गत मंगळवारी वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल घेत आ. आशिष देशमुख यांनी हे निवेदन सोपविले. मध्यंतरी २२ नव्या जिल्ह्यांचा शासनदरबारी प्रस्ताव असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. मात्र त्यात काटोलचे नाव नव्हते. त्यामुळे काटोल येथील नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी चालविली. तेथील वातावरणसुद्धा तापले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असा एकाही जिल्ह्याचा प्रस्ताव नसल्याचे सांगितल्याने काहीअंशी काटोल भागातील नागरिक आणि कृती समिती शांत झाली. मात्र यापुढे आंदोलन करण्यात येईल, हे त्यांनी स्पष्ट केले. परिणामी तेव्हापासूनच जिल्हा निर्मितीवरून काटोलमध्ये धुसफूस सुरूच आहे. काटोल जिल्हा होणे हे कसे फायदेशीर आहे, याबाबत मंगळवारी ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे प्रकाश टाकला. त्यात वेगवेगळ्या बाबी पुढे करीत काटोल जिल्ह्याची आवश्यकता असल्याचे पटवून देण्यात आले. त्याची दखल घेत आ. डॉ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मुख्य सचिवांना निवेदन सोपविले. यावेळी आ. देशमुख यांच्यासोबत दिनकर राऊत आणि दिलीप हिवरकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)