शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

अपंग बांधवांनी केला महायज्ञ

By admin | Updated: December 9, 2015 03:38 IST

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेतर्फे विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

आंदोलनाची दखल नाही : थंडीत कुडकुडत आंदोलननागपूर : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेतर्फे विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात अपंग बांधवांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा कायम ठेवला होता. मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अपंगांच्या समस्यांबाबत निर्णय घेण्याची सद्बुद्धी शासनाला यावी यासाठी अपंग बांधवांनी महायज्ञाचे आयोजन केले. अनेक वर्षांपासून सातत्याने विधानभवनावर मोर्चा काढूनही काहीच ठोस मागणी पदरात न पडल्यामुळे संतप्त अपंग बांधवांनी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा काढला. दरम्यान पोलिसांनी टेकडी रोडवर अपंग बांधवांचा मोर्चा अडवून धरला होता. अपंग बांधवांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी कडाक्याच्या थंडीत आपला मोर्चा सुरूच ठेवला आहे. शासनाला अपंगांच्या समस्यांची जाणीव नसून त्यांना ही जाणीव व्हावी यासाठी मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अपंग बांधवांनी टेकडी रोडवर महायज्ञाचे आयोजन केले. भजन सादर करून अपंग बांधवांनी शांततामय मार्गाने आपले आंदोलन दिवसभर सुरू ठेवले. दरम्यान मागण्यांची दखल शासन घेत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार मोर्चाचे गिरीधर भजभुजे, दादा मिरे आदींनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)