शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

२५ कि.मी.च्या क्षेत्रात फक्त दोनच बस डेपो!

By admin | Updated: March 31, 2015 02:09 IST

शहराच्या सुनियोजित विकासासाठी नासुप्रने मेट्रो रिजनचे प्रारूप प्रसिद्ध केले. मात्र सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी यात

मेट्रो रिजन : लोकसंख्येनुसार १२ डेपो व १० बसस्टॅण्डची गरजराजीव सिंह ल्ल नागपूरशहराच्या सुनियोजित विकासासाठी नासुप्रने मेट्रो रिजनचे प्रारूप प्रसिद्ध केले. मात्र सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी यात विशेष अशी तरतूद करण्यात आलेली नाही. २५ किलोमीटर क्षेत्रफळाच्या पट्ट्यात फक्त दोन बस डेपोसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहान, स्वत: मेट्रो रिजनच्या विकासासोबतच लोकसंख्या १५ लाखाने वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. अशापरिस्थितीत भविष्यात बस डेपोसाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. निकषानुसार शहराच्या सीमेलगत मेट्रो रिजन क्षेत्रात १२ बस डेपो व १० बसस्टॅण्ड उभारण्याची गरज आहे. मेट्रो रिजनचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर त्यावर बरेच आक्षेप आले आहेत. निवासी, आरक्षित, कृषी आदी जमिनींवर आक्षेप घेतले आहेत. चिंतामणी नगरी नंबर १, मानेवाडा निवासी एस. जे. सोनटक्के यांनी आक्षेप दाखल करीत सार्वजनिक परिवहन व्यवस्था बळकट करण्याची मागणी केली आहे. सध्या नागपूरची लोकसंख्या २५ लाख आहे. मेट्रो रिजनच्या २५ किलोमीटरच्या क्षेत्रात ७२१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या भागाची लोकसंख्या १० ते १५ लाखांच्या घरात आहे. निकषानुसार एक लाख लोकसंख्येमागे ५० बस आवश्यक आहे. नागपूर शहर व मेट्रो रिजनच्या एकत्रित लोकसंख्येचा विचार केला तर १७५० बसची आवश्यकता आहे. येत्या काळात लोकसंख्येत आणखी वाढ होईल. महापालिकेकडे सध्या फक्त ४७० बस आहेत. त्यातील जवळपास ५० टके बस नादुरुस्त आहेत. शहर बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी डेपो नाही. यशवंत स्टेडियम, बैद्यनाथ चौक, हिंगणा रोड येथे स्टार बसची दुरुस्ती केली जाते. (प्रतिनिधी)अशा आहेत सूचना मेट्रो रिजनअंतर्गत शहरी भागासाठी १७५० बसची गरज.मेट्रो रिजनअंतर्गत कामठी, मौदा, उमरेड, बुटीबोरी, हिंगणा, पिपळा फाटा, बेसा, खापरखेडा, वाडी, काटोल नाका, कळमेश्वर येथे बस डेपो व बसस्टॅण्ड तयार केले जावे. शहर बससाठी मध्य भागात एक मोठे बसस्टॅण्ड असावे. मेट्रो रिजनमध्ये प्रत्येक दोन कि.मी. अंतरावर प्रवाशांसाठी प्रवासी निवारा उभारण्यात यावा. मेट्रो रिजनच्या विकास आराखड्यात परिवहनासाठी ५१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती अत्यल्प आहे.