शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडावरील निर्णय राखीव

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 12, 2023 16:45 IST

Nagpur News सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे.

राकेश घानोडेनागपूर : सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी, भाऊ अंकित व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. या न्यायालयात अल्पवयीन मुलगा वगळता इतर तीन आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२) (५) हे दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे होती. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी ३५ साक्षीदार तपासले. तसेच, वैद्यकीय अहवालासह इतर विविध ठोस पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपींच्या वतीने ॲड. आर. एम. भागवत व ॲड. अनिरुद्ध चांदेकर यांनी युक्तिवाद केला. 

फेब्रुवारी २०१८ मधील घटनाही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली. त्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिशीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावाजवळच्या नाल्यात फेकून दिले, अशी तक्रार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय