शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जल चळवळीत सहभागी व्हा!

By admin | Updated: February 3, 2017 02:54 IST

आज राज्यातील पाणथळांचे जतन करण्याची गरज आहे तसेच नवीन पाणथळ निर्माण करून जमिनीची धूप थांबवून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे.

राजेंद्र सिंह : जागतिक ‘पाणथळ’ दिन नागपूर : आज राज्यातील पाणथळांचे जतन करण्याची गरज आहे तसेच नवीन पाणथळ निर्माण करून जमिनीची धूप थांबवून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे. मात्र या सर्व गोष्टी बोलून नाही तर निसर्गासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने जल चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्घ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले. वन विभाग, सामाजिक वनीकरण, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग, वनराई सामाजिक संस्था आणि आॅरेज सिटी वॉटर विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक पाणथळ दिनानिमित्त ‘भविष्यात पाणथळाची उपयोगिता’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात डॉ. एस. व्ही. सी. कामेश्वरा राव, डॉ. सुनिता सिंग, डॉ. यशवंत काटपातल यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात देशभरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी व संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. सी. पवार यांनी केले. सायंकाळी पार पडलेल्या समारोप समारंभाला स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले,राजेंद्र सिंह, स्मारक समितीचे सदस्य व्ही.टी. चिकाटे, वनसंरक्षक डब्ल्यू. आय. अ‍ॅटबोन, किशोर मिश्रीकोटकर, व्ही.टी. चिकाटे व विलास गजघाटे उपस्थित होते.(प्रतिनिधी)