शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

सीबीएसईच्या दहावीच्या निकालासाठी लागतोय उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाला. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी ...

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाला. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण सीबीएसईच्या शाळांना निकाल तयार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मूल्यांकनाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही.

सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक अडचणीमुळे निकाल जुलैच्या शेवटी अथवा ऑगस्ट महिन्यात लागू शकतो. सीबीएसईने बारावीच्या निकाल जास्त फोकस केला आहे. सीबीएसईच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, बारावीचे निकाल घोषित झाल्यानंतर दहावीच्या निकालाचे काम सुरू होईल. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दहावीचा निकाल घोषित होईल.

राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल १६ जुलैला घोषित केला. सीबीएसईने सुद्धा दहावी व बारावीचे निकाल शनिवारी घोषित करण्याची घोषणा केली होती. पण मूल्यांकनात आलेल्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- लवकरच समस्या सुटेल

यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रण डॉ. संयम भारद्वाज यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की काही अडचणी येत आहे. त्या लवकरच दूर करण्यात येईल. दहावीचे निकाल लवकरच घोषित करण्यात येईल.