शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

सीबीएसईच्या दहावीच्या निकालासाठी लागतोय उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाला. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी ...

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल घोषित झाला. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण सीबीएसईच्या शाळांना निकाल तयार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मूल्यांकनाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही.

सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक अडचणीमुळे निकाल जुलैच्या शेवटी अथवा ऑगस्ट महिन्यात लागू शकतो. सीबीएसईने बारावीच्या निकाल जास्त फोकस केला आहे. सीबीएसईच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, बारावीचे निकाल घोषित झाल्यानंतर दहावीच्या निकालाचे काम सुरू होईल. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दहावीचा निकाल घोषित होईल.

राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल १६ जुलैला घोषित केला. सीबीएसईने सुद्धा दहावी व बारावीचे निकाल शनिवारी घोषित करण्याची घोषणा केली होती. पण मूल्यांकनात आलेल्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- लवकरच समस्या सुटेल

यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रण डॉ. संयम भारद्वाज यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की काही अडचणी येत आहे. त्या लवकरच दूर करण्यात येईल. दहावीचे निकाल लवकरच घोषित करण्यात येईल.