शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कठीण परिस्थितीतच होते आत्मशक्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सद्य:स्थितीत देश व शिक्षणक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. आव्हानांना न घाबरता त्यांचा सामना केला पाहिजे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सद्य:स्थितीत देश व शिक्षणक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. आव्हानांना न घाबरता त्यांचा सामना केला पाहिजे. कठीण परिस्थितीतच आत्मबलाची परीक्षा होते व अशा स्थितीत केलेले प्रयत्न यशाच्या मार्गावर नेतात, असे मत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव प्रा.सच्चिदानंद जोशी यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळाच्या ५२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर हेदेखील उपस्थित होते. वर्तमान स्थितीतील आव्हानेदेखील आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकवत आहेत. रचनात्मकता, संयम, करुणा, सहयोग व साहस यांच्या माध्यमातून अशक्य बाबदेखील शक्य होऊ शकते हा विश्वासही स्थिती देत आहे. एकदुसऱ्यांना सहकार्य करतच देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे, असे प्रतिपादन प्रा.जोशी यांनी केले. आत्मीय संबंध ही आदर्श समाजाची ओळख आहे. यातूनच भारतीय संस्कृती दिसून येते. संपर्क व संवादातून आत्मीय संबंधांचा पाया रचला जातो व कठीण परिस्थितीत हीच बाब संजीवनीचे कार्य करते. आज संवादाची साधने वाढली आहेत. मात्र, संवाद कमकुवत झाला आहे. कुठल्याही संस्थेसाठी सशक्त संवाद अत्यावश्यक असतो. यातूनच राष्ट्रनिर्माणात एकतेचे महत्त्व कळते, असे मुकुल कानिटकर म्हणाले. यावेळी त्यांनी नवीन भारतीय शिक्षण धोरणासंदर्भात भारतीय शिक्षण मंडळाने केलेल्या कार्यांवर प्रकाश टाकला. महामंत्री उमाशंकर पचौरी यांनी सूत्रसंचालन केले.