शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अवैध नळ; गळतीमुळे पाण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

-नगरसेवक, नागरिकांची तक्रार : पाणीचोरीचे प्रकार वाढले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अवैध नळजोडण्या व जलवाहिन्यांना गळती असल्यामुळे ...

-नगरसेवक, नागरिकांची तक्रार : पाणीचोरीचे प्रकार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अवैध नळजोडण्या व जलवाहिन्यांना गळती असल्यामुळे अनेक वस्त्यांत पाण्याची समस्या आहे. या संदर्भात नगरसेवक व नागरिकांनी मनपाच्या जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

काही भागांत जलकुंभांतून पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत नाही, कुठे गळती तर कुठे नळजोडणी नसल्याने पाण्याची चोरी होत आहे. याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

नगरसेवक आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी लक्षात घेता, सत्यता पडताळण्यासाठी गवई यांनी शहरातील विविध भागांचा दौरा केला. त्यांना कळमना परिसरात अनेक ठिकाणी गळती असल्याचे आढळून आले. अनेक वस्त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

चंदननगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन असल्याचे आढळून आले. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. अवैध जोडण्या नियमित करण्याची मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. वाठोडा परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारी आहेत. त्यांनी समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. वाठोडा परिसरात जलकुंभ नसल्याने पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. येथे जलकुंभ उभारण्याचे निर्देश गवई यांनी दिले.