शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

पालकांमधील भांडणात निरागस बालके भरडली जातात, हायकोर्टाचे डोळ्यांत अंजन घालणारे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 16:40 IST

प्रकरणातील विभक्त आई-वडील तीन वर्षीय मुलीच्या ताब्यासाठी गेल्यावर्षीपासून भांडत आहेत.

राकेश घानोडे

नागपूर : पालक मतभेदामुळे विभक्त होतात अन् आपापल्या अधिकारांसाठी भांडत राहतात. प्रश्न बालकांच्या ताब्याचा असेल तर, विषय अधिक गंभीर होतो. अशा प्रकरणांत निरागस बालके भरडली जातात, असे डोळ्यांत अंजन घालणारे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

प्रकरणातील विभक्त आई-वडील तीन वर्षीय मुलीच्या ताब्यासाठी गेल्यावर्षीपासून भांडत आहेत. आधी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मुलीचा ताबा वडिलाकडे दिला. त्यानंतर सत्र न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे देण्याचा आदेश दिला. परिणामी, वडिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने चिमुकल्या मुलीच्या भावनेचा विचार करता सदर निरीक्षण नोंदवून अशा प्रकरणांमध्ये बालकांचे हित सर्वाधिक महत्वाचे असते, याकडे लक्ष वेधले व त्या दृष्टीकोणातून मुलीचा ताबा आईकडे देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश योग्य ठरवला.

कोणताही धोका नसेल तर, पाच वर्षाखालील बालकाचा ताबा मिळण्यासाठी आईच पात्र असते. या प्रकरणात प्रश्न मुलीचा आहे. योग्य शारीरिक, मानसिक व भावणिक विकासाकरिता मुलीला आईसोबत ठेवणे आवश्यक आहे. आईकडे ताबा दिल्यामुळे मुलीच्या हिताला बाधा पोहोचेल, हे सिद्ध करणारे पुरावे रेकॉर्डवर नाहीत, असेही न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले. मुलीचे वडील अमरावती तर, आई वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ते लग्नानंतर अवघ्या चार वर्षात विभक्त झाले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ