शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पोलिसांच्या तत्परतेने वाचले जखमीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST

काटोल : काटोल-सावरगाव रोडवर अपघात ही नवी बाब नाही. लॉकडाऊनमुळे येथील वर्दळ कमी झाल्याने वर्षभरात या मार्गावरील अपघातांचे प्रमाण ...

काटोल : काटोल-सावरगाव रोडवर अपघात ही नवी बाब नाही. लॉकडाऊनमुळे येथील वर्दळ कमी झाल्याने वर्षभरात या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. आता लॉकडाऊमध्ये शिथिलता मिळताच या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. या मार्गावर रविवारी सायंकाळी दुचाकीला कट लागल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. यानंतर या परिसरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना ही बाब लक्षात येताच त्यांनी जखमी व्यक्तीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काटोलच्या आयूडीपी येथील गोविंद धोटे (वय ५६) हे दुचाकीने सावरगाव मार्गे काटोलकडे येत होते. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या गाडीला कट मारली. यात ते जमिनीवर कोसळले. याच मार्गावरून पोलिसांची गाडी मागे होती. पोलिसांना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जखमी गोविंद धाटे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांच्या नातेवाइकांनाही माहिती दिली. धोटे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सनोडिया, एस. पराडे, अझीझ शेख यांनी धोटे यांचे प्राण वाचविण्यासाठी दाखविलेल्या तत्परतेबाबत कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.