शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

सिंधी भाषेच्या विकासासाठी युवकांनी घ्यावा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

नागपूर : भाषा केवळ संवादाचे माध्यम नव्हे, तर ती संस्कृतिवाहक असते. भाषेच्या अंतासोबत संस्कृतीचाही अंत होतो. मातृभाषा उत्तम बोलणारा ...

नागपूर : भाषा केवळ संवादाचे माध्यम नव्हे, तर ती संस्कृतिवाहक असते. भाषेच्या अंतासोबत संस्कृतीचाही अंत होतो. मातृभाषा उत्तम बोलणारा व्यक्तीच इतर भाषा उत्तमपणे बोलू शकतो. याबाबत युवकांनी पुढाकार घ्यावा आणि सिंधी भाषेच्या विकासाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विनोद आसुदानी यांनी केले. भारतीय सिंधू सभेच्यावतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद (नवी दिल्ली) चे उपाध्यक्ष घनश्याम कुकरेजा, भारतीय सिंधू सभेचे महासचिव गोपाल खेमाणी, भारतीय सिंधू सभा सांस्कृतिक मंच (नागपूर) चे अध्यक्ष किशोर लालवानी, ज्येष्ठ रंगकर्मी विजय मदनानी, समाजसेवक राजू आहुजा यांनी विचार मांडली. यासोबतच सिंधी भाषा दिन व चेट्रीचंडच्या पर्वावर आयोजित भाषण स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. विजय मदनानी व किशोर लालवानी यांनी केले. प्रथम पुरस्कार हनी खिलवानी, द्वितीय पुरस्कार मानसी टहिलियानी, तृतीय पुरस्कार ईशा केवलरामानी यांना प्राप्त झाले. प्रोत्साहन पुरस्कार हर्षा अजमेरा, कृष्णा खिलवानी, खुशबू बजाज, सन्ना केवलरामानी, पायल मेंघानी, हिमांशी ठकुरानी, हेतल हिरानी, कृतिका दावडा, कृष्णा जेसवानी, टिना गुलानी यांना प्राप्त झाले. कार्यक्रमाचे संचालन महक आडवानी यांनी केले, तर नियोजन राजकुमार कोडवानी, दिलीप बीखानी, मोहनिश वाधवानी व जगदीश वंजानी यांनी केले.