शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी क्षेत्रात कृषी मालावर आधारित उद्योग हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे मागासलेले आहे. या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे मागासलेले आहे. या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कृषी मालावर आधारित उद्योग ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात सुरू झाले तर अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो व शाश्वत विकास साध्य केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. जागतिक एमएसएमई दिनानिमित्त इंडियन बँकेच्या एमएसएमई प्रेरणा या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते.

देशासमोर आज गरिबी, उपासमार आणि बेरोजगारीचे मोठे आव्हान उभे आहे. ही समस्या दूर करण्यासाठी रोजगार निर्मितीशिवाय पर्याय नाही. रोजगार निर्मितीसाठी उद्योजकता, नवीन उद्योग सुरू करणाऱ्या व कौशल्य आणि जिद्द असलेल्या उद्योजक तरुणांच्या मागे मदतीसाठी बँकांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी करताना गती हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त प्रणाली, कमी वेळात निर्णय पद्धती अवलंबिणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले. एमएसएमई हा सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील आर्थिक, सामाजिक परिवर्तनामध्ये एमएसएमईचा मोठा सहभाग आहे. एमएसएमईचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ३० टक्के आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.