शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाढवण बंदरामुळे गुजरातचे महत्त्व कमी होणार, राज्यात दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार

By योगेश पांडे | Updated: December 22, 2022 17:20 IST

उपमुख्यमंत्र्यांचा दावा 

नागपूर : डहाणू येथील वाढवण बंदर रद्द करण्याबाबत काही संघटनांच्या मागण्या होत आहेत. मात्र हे बंदर राज्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक येईल. शिवाय यामुळे गुजरातचे बंदरक्षेत्रातील महत्त्व कमी होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाढवण बस्राला स्थानिक मच्छीमारांकडून होत असलेल्या विरोधाबाबत कपिल पाटील, सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात ते बोलत होते.

वाढवण बंदर म्हणून विकसित करण्याबाबत केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामार्फत हे विकसित होणार असून ते अत्याधुनिक बंदर राहणार आहे. तेथील एकाही मच्छिमारावर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल. तसेच विशेष योजना तयार करून त्यांना आधुनिक बोटीदेखील पुरविण्यात येतील. सरकारकडून मच्छिमारांशी चर्चा करण्यात येईल व त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासनदेखील फडणवीस यांनी दिले. राज्याला जितका समुद्रकिनारा लाभला आहे, त्या तुलनेत मच्छिमारीच्या व्यवसायात मागे आहे, असेदेखील ते म्हणाले

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस