शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

उत्तर प्रदेश, बिहारकडील रेल्वे गाड्यांमध्ये वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

नागपूर : उत्तर प्रदेश आणि बिहारकडील रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली असून एका कोचमध्ये १२० प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र ...

नागपूर : उत्तर प्रदेश आणि बिहारकडील रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली असून एका कोचमध्ये १२० प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक नागरिक इतर राज्यात कामासाठी गेलेले आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्यामुळे हे नागरिक आपापल्या गावाकडे परत जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यात गर्दी वाढली आहे. एका कोचमध्ये ७२ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असते. परंतु या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यात एका कोचमध्ये १२० प्रवासी प्रवास करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा होणार नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या बाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता. त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

सोमवारी गेला एकाचा जीव

सोमवारी एर्नाकुलम पटना एक्स्प्रेसमध्ये एस ८ कोच मध्ये ११० प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे एका प्रवाशांचा गुदमरून जीव गेला होता. तरीसुद्धा रेल्वे प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याचे चित्र आहे.

.....