शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून दिला नवा संदेश 

By सुमेध वाघमार | Updated: February 2, 2024 18:15 IST

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून नवा संदेश दिला आहे.

सुमेध वाघमारे, नागपूर : दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो.  त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठ्यातमोठ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त मोलाचे असते, हे माहित असतानाही अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही. ते दूर करण्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून नवा संदेश दिला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) व नागपूर (ग्रामीण) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (पूर्व) यांचे मार्फत संयुक्तरित्या रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने या तिन्ही कार्यालये मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह अधिकारी व कर्मचाºयांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके , राहुल वंजारी, होमेश काळे, वंदना गडकरी, श्रीराम पारसे आदी उपस्थित होते.

रविंद्र भूयार म्हणाले, रस्ता अपघातात जखमी झालेल्यांना अचानक रक्ताची गरज पडते. ती गरज भरुन काढण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. शिबिराच्या आयोजनासाठी अर्पण स्वयंसेवी रक्त केंद्राचे डॉ. खेडीकर, सत्यम सिंग, विरांगणा गौकाले, अंकुशा व गजानन कन्हाळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस