शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

मन आणि विचार सुधारल्याने चारित्र्य निर्मिती

By admin | Updated: July 6, 2016 03:12 IST

पाणी वर नेण्यासाठी यंत्राचा उपयोग केला जातो, तसेच मनाला वर घेऊन जाण्यासाठी मंत्राची आवश्यकता आहे.

मुनीश्री प्रतीकसागर महाराजांचे जुनी शुक्रवारी येथे प्रवचननागपूर : पाणी वर नेण्यासाठी यंत्राचा उपयोग केला जातो, तसेच मनाला वर घेऊन जाण्यासाठी मंत्राची आवश्यकता आहे. मन सुधारेल तर विचार सुधारतील. विचार सुधारतील तर व्यक्ती सुधारेल आणि व्यक्ती सुधारल्यास चारित्र्य सुधारेल. मनात चारित्र्य निर्मितीचे विचार असणे आवश्यक आहेत. गुन्हा हाताने होतो, मात्र पाप मनातून घडते. न्यायालय हाताला शिक्षा देते, मात्र मनाला शिक्षा कर्मातूनच दिली जाऊ शकते, असे विचार मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांनी मंगळवारी प्रवचनादरम्यान श्रावकांसमोर मांडले.मंगळवारला मुनीश्री प्रतीकसागरजी महाराजांचे श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन खंडेलवाल मंदिर, जुनी शुक्रवारी येथे आगमन झाले. मोठ्या संख्येने उपस्थित श्रावकांनी मुनीश्रींचे पादप्रक्षालन करुन स्वागत केले. मंदिराच्या प्रांगणात धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. धर्मसभेच्या सुरुवातील आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. दीप प्रज्वलन अनिल जैन, दीपक जैन, रतनलाल गंगवाल, संतोष पेंढारी, रवींद्र आग्रेकर, रमेश जेजानी, महेश जेजानी, सुमत लल्ला यांनी केले. ट्रस्टचे ट्रस्टी निरंजन बोहरा, सुबोध कासलीवाल, पंकज बोहरा, सुदेश बज, सुनील पाटणी आदींनी मुनीश्रींचे पादप्रक्षालन केले. बुधवारी सकाळी ८.३० ते ९.३० वाजतापर्यंत प्रवचनाचे आयोजन करण्यात येईल.(प्रतिनिधी)