शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पदाेन्नतीत आरक्षणाचा नवीन जीआर तातडीने रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील शंभर टक्के पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा ...

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील शंभर टक्के पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत शासन आदेश जारी केला आहे. आरक्षित कोट्यातील ३३ टक्के मागासवर्गीयांच्या जागा व अनुशेषसुद्धा सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून भरण्याचे सूचित करण्यात आल्यामुळे राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

याबाबत सखोल अभ्यास करून पुढील दिशा ठरविण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युनियन व संलग्न संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडून १८ फेब्रुवारीच्या जीआरमुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा सीमित फायदा व मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान हाेणार आहे. ही बाब लक्षात घेता जीआरमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यूयुपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्यात आले असून शासन आदेशामध्ये कशा प्रकारच्या सुधारणा पाहिजेत याचेही पत्र तयार करण्यात आले आहे. गरज पडल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीत मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके, स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विकास गौर, महिला कार्यकारिणी राज्याध्यक्ष संघमित्रा ढोके, सोनाली जाधव, धर्मेश फुसाटे, बानाई अध्यक्ष पडळकर व भालाधरे यांनी आपली भूमिका मांडली. संचालन युनियनचे प्रसिद्धी सचिव एन. बी. जारोंडे यांनी केले.