शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

भाषा आणि लिपीच्या सुधारणेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

- सुनीलकुमार लवटे : सुमतीबाई-भालचंद्र व्याख्यानमाला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रभाषा नसलेला भारत हा एकमेव देश आहे. ...

- सुनीलकुमार लवटे : सुमतीबाई-भालचंद्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रभाषा नसलेला भारत हा एकमेव देश आहे. मात्र, प्रादेशिक भाषांचा उपयोग भारतीयतेची उभारणी करण्याऐवजी प्रादेशिक अस्मितावाचक केल्या जात आहेत. त्याचा फटका राज्यघटनेतील मूल्यांना बसतो आहे. भाषा आणि लिपीच्या सुधारणेकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात लेखक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले.

विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्या वतीने आयोजित सुमतीबाई-भालचंद्र व्याख्यानमालेत ते बोलत होते.

भाषा, साहित्य आणि भारतीयता यांचे नाते दृढ करण्याची नितांत गरज आहे. पंथभेद विसरून धर्म आणि राज्य वेगळे ठेवणारी धर्मनिरपेक्षता हेच भारतीयतेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. राज्यघटनेने दिलेल्या सप्तस्वातंत्र्याचे न्याय्य रक्षण, लोकतांत्रिक समाजवाद, स्वातंत्र्य, समता, बंधूता यावरील श्रद्धा या मार्गाने देशाचे ऐक्य, हेच भारतीयतेचे निकष असल्याचे लवटे म्हणाले. आभासी माध्यमाद्वारे पार पडलेल्या या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले. संचालन अजेय गंपावार यांनी केले. स्वागत डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले तर आभार विदर्भ सांस्कृतिक परिषदेचे कार्यवाह सुनील पाटील यांनी मानले. तांत्रिक बाजू प्रा. अनिकेत पाटील यांनी सांभाळली.

........