शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

शास्त्रोक्त पद्धतीने पशुपालन केल्यास आत्महत्यांवर बसेल अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे विश्लेषण केल्यास, आपला शेतकरी एकाच व्यवसायावर विसंबून असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी पूरक व्यवसायाची गरज ...

नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे विश्लेषण केल्यास, आपला शेतकरी एकाच व्यवसायावर विसंबून असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी पूरक व्यवसायाची गरज आहे. पशुपालन हा अत्यंत फायदेशीर व सोपा उपाय आहे आणि त्याला शास्त्रोक्त जोड दिली तर शेतकरी आत्महत्यांवर बऱ्यापैकी अंकुश लावता येईल, असे मत पंजाबराव कृषी विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक डॉ. किशोर बिडवे यांनी व्यक्त केले.

जागतिक हवामान बदलत आहे आणि खरिपाच्या हंगामात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत असतो. अवकाळी पाऊस आला की, हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होते. जो शेतकरी केवळ शेतीवर विसंबून असतो तो तणावापोटी आत्महत्येचे पाऊल उचलतो. त्यासाठी दैनंदिन खर्च निघू शकेल, असा पूरक व्यवसाय गरजेचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विदर्भापेक्षा पावसाची सरासरी अर्ध्याहून खाली आहे. तरीही तो भाग समृद्ध आहे आणि त्याचे कारण तेथील शेतकरी पशुपालन करतो, हे असल्याचे बिडवे यावेळी म्हणाले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या कृषी प्रबोधन अभियानात ते बोलत होते. सुमीत माईणकर यांनी डॉ. बिडवे यांचा परिचय करून दिला, तर डॉ. संजय सराफ यांनी आभार मानले.

.................