शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

शास्त्रोक्त पद्धतीने पशुपालन केल्यास आत्महत्यांवर बसेल अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे विश्लेषण केल्यास, आपला शेतकरी एकाच व्यवसायावर विसंबून असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी पूरक व्यवसायाची गरज ...

नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे विश्लेषण केल्यास, आपला शेतकरी एकाच व्यवसायावर विसंबून असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी पूरक व्यवसायाची गरज आहे. पशुपालन हा अत्यंत फायदेशीर व सोपा उपाय आहे आणि त्याला शास्त्रोक्त जोड दिली तर शेतकरी आत्महत्यांवर बऱ्यापैकी अंकुश लावता येईल, असे मत पंजाबराव कृषी विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक डॉ. किशोर बिडवे यांनी व्यक्त केले.

जागतिक हवामान बदलत आहे आणि खरिपाच्या हंगामात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत असतो. अवकाळी पाऊस आला की, हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होते. जो शेतकरी केवळ शेतीवर विसंबून असतो तो तणावापोटी आत्महत्येचे पाऊल उचलतो. त्यासाठी दैनंदिन खर्च निघू शकेल, असा पूरक व्यवसाय गरजेचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विदर्भापेक्षा पावसाची सरासरी अर्ध्याहून खाली आहे. तरीही तो भाग समृद्ध आहे आणि त्याचे कारण तेथील शेतकरी पशुपालन करतो, हे असल्याचे बिडवे यावेळी म्हणाले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या कृषी प्रबोधन अभियानात ते बोलत होते. सुमीत माईणकर यांनी डॉ. बिडवे यांचा परिचय करून दिला, तर डॉ. संजय सराफ यांनी आभार मानले.

.................