शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

चुकून पाळणा हलला तर ...

By admin | Updated: July 20, 2016 02:00 IST

लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया फसल्यामुळेच पाळणा हलला, अशी

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरलोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया फसल्यामुळेच पाळणा हलला, अशी ओरड ग्रामीण भागात आजही आहे! त्यामुळे आता चुकून पाळणा हलला तर सरकारच संबंधित स्त्री अथवा पुरुषाला नुकसान भरपाई देणार आहे.सर्वोच्च न्यायालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. तीत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारने कुटुंब नियोजन विमा योजना चालू केली आहे. सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्यांसाठी जारी केल्या आहेत. यात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया फसल्यास (अयशस्वी) झाल्यास संबंधित व्यक्तीला सरकारकडून ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. यासोबतच संबंधित व्यक्तीचा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेशी संबंध लावण्याजोग्या कारणामुळे मृत्यू झाल्यास किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ८ ते ३० दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये भरपाई दिली जाईल.यासोबतच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतेवेळी गुंतागुंत झाल्यास किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर डिस्चार्ज दिल्यानंतर ६० दिवसांच्या कालावधीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेशी संबंध लावण्याजोग्या कारणामुळे गुंतागुंत झाल्यास २५ हजार रुपये भरपाई देण्यात येईल.