शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दोन गुणांनी ‘आयएएस’ निसटले

By admin | Updated: June 1, 2017 02:26 IST

नापास विद्यार्थ्याची आत्महत्या हे शीर्षक वाचूनच धक्का बसतो अजूनही. संयमाची परीक्षा पाहणारे प्रसंग येतच असतात आयुष्यात.

नापास विद्यार्थ्याची आत्महत्या हे शीर्षक वाचूनच धक्का बसतो अजूनही. संयमाची परीक्षा पाहणारे प्रसंग येतच असतात आयुष्यात. माझ्याही आयुष्यात ते आले. मी प्रचंड कष्ट उपसूनही केवळ दोन गुणांनी ‘आयएएस’ माझ्या हातून निसटले. तब्बल चार वर्षे परिश्रम केल्यावर मी पहिल्यांदा जेव्हा यूपीएससीच्या परीक्षेला बसले. तेव्हा मुख्य परीक्षेतील ३०० गुणांपेकी तब्बल ८० गुणांचा पेपर मी सोडवूच शकले नाही. दहावी बारावीमध्ये मेरिटमध्ये आलेली मी ८० गुण केवळ वेळ पुरला नाही म्हणून सोडवू शकले नव्हते. त्यामुळे मला माझाच प्रचंड राग आला. मी अगदीच निराश झाले होते. परंतु मी जिद्द सोडली नाही. लिहिण्याचा प्रचंड सराव केला. टाईम मॅनेजमेंटवर परिश्रम घेतले आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली. केवळ उत्तीर्णच केली नाही तर मी तेव्हा महाराष्ट्रातून पहिली आले. ट्रेस आणि डिप्रेशन ही जीवनातील सामान्य बाब आहे. ते जीवनात कधीना कधी येतेच. परंतु त्याला चिटकून राहू नये. आज मोबाईलच्या काळात सोशली खूप अटॅचमेंट वाढल्या परंतु खरा संवाद हरवला आहे. मोबाईलचा वापर केवळ गरजेपुरता करा. कुटुंब आणि मित्रांशी खरा संवाद साधा. यामुळे जीवनातील टे्रस आणि डिप्रेशन हे दूर होतात, हा माझा अनुभव आहे. डॉ. माधवी खोडे , अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग