शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

एकूण लसीकरण - १०,७१, ६३१ पहिला डोस - ७,४९,९९३ दुसरा डोस - ३,२१,६३८ एकूण लसीकरण केंद्रे -१०८ लोकमत न्यूज ...

एकूण लसीकरण - १०,७१, ६३१

पहिला डोस - ७,४९,९९३

दुसरा डोस - ३,२१,६३८

एकूण लसीकरण केंद्रे -१०८

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आता बऱ्यापैकी निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे लसीकरणालाही गती मिळाली आहे. परंतु अनेकजण लस घेतली की लगेच केंद्राबाहेर निघून जातात. तुम्हीही असे करत असाल तर थांबा कारण असे करणे धोक्याचे ठरू शकते.

लस घेतली की किमान अर्धा तास केंद्रातच थांबा असे सरकार व प्रशासनाने वारंवार जाहीर केले आहे. त्यामागे कारण आहे. लस घेतल्यावर काही जणांना रिॲक्शन होण्याची भीती असते. अशावेळी संबंधित व्यक्ती केंद्रात राहिली तर केंद्रातील डॉक्टर, परिचारिका लगेच धावपळ करून त्याच्यावर उपचार करू शकतील. परंतु लस घेतल्यानंतर व्यक्ती लगेच निघून गेला आणि त्याला रस्त्यात पुरळ आली, रिॲक्शन झाले तर तातडीने उपचार मिळू शकणार नाही. परिणामी प्रकृती बिघडून जीवाचे बरे वाईट होण्याची भीती असते.

त्यामुळेच लस घेतल्यानंतर व्यक्तीला किमान अर्धा तास केंद्रात राहण्यास सांगितले जाते. तेव्हा संबंधितांनी याची काळजी घ्यावी.

बॉक्स

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लसीकरणानंतर अर्धा तास ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे कुणाला चक्कर येऊ शकते. कुणाला रिॲक्शन होऊ शकते. कुणाला पुरळ येऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवावे लागते.

बॉक्स

अजूनपर्यंत कुणालाही साईड इफेक्ट झाल्याचे आढळले नाही

- नियमानुसार लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. कारण लसीचे कुणावर साईड इफेक्ट होतात, त्यामुळे आम्ही त्यांना अर्धा तास ऑब्झरव्हेशनमध्ये ठेवतो. पण अजूनपर्यंत जिल्ह्यात लस घेतल्याने त्याचे साईड इफेक्ट झाल्याचे आढळले नाही.

डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी,