शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

कसे कमी होणार बालमृत्यू ?

By admin | Updated: December 11, 2015 03:49 IST

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यूची समस्या अजूनही कामय असून गेल्या ५ महिन्यांत ११० बालमृत्यू झाले आहेत.

मेळघाटातील वास्तव : राज्य शासनाचा पुढाकार अपेक्षितयोगेश पांडे नागपूरअमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यूची समस्या अजूनही कामय असून गेल्या ५ महिन्यांत ११० बालमृत्यू झाले आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात २०१० सालापासून येथे २ हजारांहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. बालमृत्यू दराची सरासरी काढली असता हजारामागे ४२.१४ बालकांचा जीव गेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेळघाटात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक केंद्रावर सरासरी २९ गावांचा भार आहे. अशास्थितीत बालमृत्यूचे प्रमाण कमी कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.२०१० ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत मेळघाट भागात ० ते ६ वयोगटातील २,१२८ बालकांचा मृत्यू झाला. यात ० ते १ वर्षातील १४३० अर्भकांचा समावेश आहे. एकूण बालमृत्यूमध्ये अर्भकमृत्यूची टक्केवारी ६७.२० टक्के इतकी आहे. २०१० सालापासून झालेल्या बालमृत्यूंमध्ये अर्भकांचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. या ५ वर्षांची सरासरी काढली तर अर्भक मृत्यूदर दर हजारी ४२.१४ इतका आहे. केवळ २०१३-१४ मध्ये अर्भक मृत्यूदर हा दर हजारी ३७.८२ इतका होता. बाकीचे वर्ष हा दर ४० च्या वरच होता.