शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

कसे कमी होणार बालमृत्यू ?

By admin | Updated: December 11, 2015 03:49 IST

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यूची समस्या अजूनही कामय असून गेल्या ५ महिन्यांत ११० बालमृत्यू झाले आहेत.

मेळघाटातील वास्तव : राज्य शासनाचा पुढाकार अपेक्षितयोगेश पांडे नागपूरअमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यूची समस्या अजूनही कामय असून गेल्या ५ महिन्यांत ११० बालमृत्यू झाले आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी, प्रत्यक्षात २०१० सालापासून येथे २ हजारांहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. बालमृत्यू दराची सरासरी काढली असता हजारामागे ४२.१४ बालकांचा जीव गेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेळघाटात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक केंद्रावर सरासरी २९ गावांचा भार आहे. अशास्थितीत बालमृत्यूचे प्रमाण कमी कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.२०१० ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत मेळघाट भागात ० ते ६ वयोगटातील २,१२८ बालकांचा मृत्यू झाला. यात ० ते १ वर्षातील १४३० अर्भकांचा समावेश आहे. एकूण बालमृत्यूमध्ये अर्भकमृत्यूची टक्केवारी ६७.२० टक्के इतकी आहे. २०१० सालापासून झालेल्या बालमृत्यूंमध्ये अर्भकांचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. या ५ वर्षांची सरासरी काढली तर अर्भक मृत्यूदर दर हजारी ४२.१४ इतका आहे. केवळ २०१३-१४ मध्ये अर्भक मृत्यूदर हा दर हजारी ३७.८२ इतका होता. बाकीचे वर्ष हा दर ४० च्या वरच होता.