शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

किती शाळांनी दिले प्रवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 02:47 IST

‘आरटीई’अंतर्गत अनेक शाळांकडून अद्यापही बालकांना प्रवेश नाकारले जात आहेत.

नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत अनेक शाळांकडून अद्यापही बालकांना प्रवेश नाकारले जात आहेत. यासंदर्भात बाल कल्याण समितीने शाळांना प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत नेमक्या किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे याची माहिती समितीने शिक्षण विभागाला मागितली आहे. ही माहिती देण्यासाठी शिक्षण विभागाला २९ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.शाळांच्या आडमुठेपणाच्या धोरणाबाबत काही पालक आणि ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहीद शरीफ यांनी बाल हक्क समितीकडे शाळांची तक्रार केली. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत होणारा भेदभाव व वसूल करणाऱ्या शुल्काकडे शरिफ यांनी लक्ष वेधले. यावर समितीने शिक्षण विभागवर ताशेरे ओढले. या तक्रारीला गंभीरतेने घेऊन स्वतंत्र समिती गठित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. समितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी व ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’च्या एका सदस्याचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचा करणार घेरावदरम्यान, ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळामुळे पालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. त्यामुळे संतप्त पालकांकडून मुख्यमंत्र्यांनाच ३० मे रोजी घेराव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रत्येक शाळेत ‘सिटीझन चार्टर’समितीने प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात ‘सिटीझन चार्टर’ लावण्याचेदेखील शाळा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. शाळेमध्ये कुठल्याही बालकासोबत भेदभाव करता येणार नाही. शैक्षणिक सत्रात कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा पालकांना पैशांसाठी दबाव आणता येणार नाही. जर कुठला गैरप्रकार दिसला तर पालक तक्रार नोंदवू शकतात अशा आशयाचे हे ‘सिटीझन चार्टर’ आहे.