शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

तर कसे मिळेल सुरक्षा कवच ?

By admin | Updated: March 1, 2016 02:38 IST

उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी ...

आपत्ती निवारण योजना : अग्निशमन विभागापुढे आव्हान: यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभावनागपूर : उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी महापालिकेने शहरासाठी आपत्ती निवारण योजना तयार के ली आहे. परंतु अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे आपत्ती निवारण योजना राबविण्याचे आव्हान या विभागापुढे उभे ठाकले आहे. या योजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सुधारणा करून त्याची अंमलबजावणी के ली जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील.१९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पद निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची व ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु आजही ५ केंद्रांना मंजुरी असून ३ मंजुरीविना सुरू आहेत. विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून १४६ पदे रिक्त आहेत. आजच्या लोकसंख्येचा विचार करता ८२२ कर्मचाऱ्यांची विभागाला गरज आहे म्हणजेच विभागात ५५७ कर्मचारी कमी आहेत.२४ मीटरहून अधिक उंचीवरील इमारतीतील आग आटोक्यात आणणारी अत्याधुनिक यंत्रणा विभागाकडे नाही. टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल)खरेदीचा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे. परंतु यातूनही समस्या सुटणार नाही. हायड्रोलिकसारख्या यंत्रसामग्रीचे आयुष्य संपल्याने विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)