शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

नागपूर रेल्वेस्थानकावर ‘हायअलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:57 IST

संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सतर्क झाले असून, रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाला ५ दिवस शिल्लक असल्यामुळेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागपूर रेल्वेस्थानक देशाच्या मध्यभागी आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मार्गावर गाड्यांची वर्दळ असते. दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या ये-जा करतात. अलीकडेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले. लगेज स्कॅनिंग मशीनवरून तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना आत सोडले जात आहे. संशय येताच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दिल्ली, कोलकाताकडून येणाऱ्या गाड्यांवर विशेष नजर असून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे श्वान पथक, बॉम्ब शोध आणि नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर