शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपूर रेल्वेस्थानकावर ‘हायअलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:57 IST

संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सतर्क झाले असून, रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाला ५ दिवस शिल्लक असल्यामुळेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागपूर रेल्वेस्थानक देशाच्या मध्यभागी आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मार्गावर गाड्यांची वर्दळ असते. दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या ये-जा करतात. अलीकडेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले. लगेज स्कॅनिंग मशीनवरून तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना आत सोडले जात आहे. संशय येताच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दिल्ली, कोलकाताकडून येणाऱ्या गाड्यांवर विशेष नजर असून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे श्वान पथक, बॉम्ब शोध आणि नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर