शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर ‘हायअलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:57 IST

संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सतर्क झाले असून, रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाला ५ दिवस शिल्लक असल्यामुळेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागपूर रेल्वेस्थानक देशाच्या मध्यभागी आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मार्गावर गाड्यांची वर्दळ असते. दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या ये-जा करतात. अलीकडेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले. लगेज स्कॅनिंग मशीनवरून तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना आत सोडले जात आहे. संशय येताच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दिल्ली, कोलकाताकडून येणाऱ्या गाड्यांवर विशेष नजर असून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे श्वान पथक, बॉम्ब शोध आणि नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर